Other Blogs

Mumbai University Affiliated College To Offer 4 Years Degree Programme?

Are you looking for a four-year degree course in Mumbai? If yes, then you might be interested to know that the University of Mumbai (MU) has recently approved a new structure for its undergraduate programs that will offer you more flexibility, choice, and employ-ability. In this blog post, we will tell you everything you need […]

Mumbai University Affiliated College To Offer 4 Years Degree Programme? Read More »

आकाशी झेप घे रे, पाखरा!

तुम्ही कधी उडण्याचे स्वप्न पाहिले आहे का? नुसते विमान किंवा हेलिकॉप्टरने नाही तर स्वतःच्या पंखांनी ढगांवरून उडण्याचे, तो वारा अनुभवत उडण्याचे स्वप्न? जर असे स्वप्न आपण बाळगले असेल, तर अशी स्वप्न पाहणारे आपण एकटे नाही आहात. बऱ्याच लोकांनी, विशेषत: तरुण विद्यार्थ्यांनी गगनभरारी घेण्याची आकांक्षा असते, परंतु हे स्वप्न सत्यात आणावे कसे हे मात्र त्यांना ठाऊक

आकाशी झेप घे रे, पाखरा! Read More »

शिक्षणाची नवी पहाट

मुस्तफा केमाल अतातुर्क म्हणतात,“चांगला शिक्षक हा मेणबत्तीसारखा असतो. तो इतरांचे मार्ग उजळवण्यासाठी स्वतःचा वापर करतो.” त्यामुळे शिक्षण देणे हे एक उदात्त कार्य ठरते. हे काम करण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा अधिक रुंदावतात. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हा एक मार्गदर्शक असतो, तसेच ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व देखील असते. आपल्या देशाला शिक्षण क्षेत्राचाही मोठा इतिहास

शिक्षणाची नवी पहाट Read More »

कणखर कन्याकुमारी

बिकट परिस्थिती समोर भले भले नांगी टाकतात. संकटे उभी ठाकली म्हणजे आत्मविश्वासाचे अवसान गळून पडते. अनेकदा अपयशाच्या भीतीपोटी यशासाठी प्रयत्नच केले जात नाहीत. पण काही असामी यास अपवाद ठरतात. ही मंडळी फक्त परिस्थितीला अपवाद ठरत नाहीत, तर अपयशाला पाणी पाजत आपल्या यशाची मोहोर उमटवतात. अशाच एका कणखर महिलेची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्या

कणखर कन्याकुमारी Read More »

काळ्या मातीवर प्रेम असणारे बंधु

‘सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं. त्या शिक्षणाच्या जोरावर शहरात नोकरी मिळवावी. तिथून पुरेसा अनुभव ग्रहण करत परदेश गाठावे’ ही प्रोसेस म्हणजे आपल्याकडे प्रगतीचे लक्षण मानलं जातं. हा प्रवाह असाच असायला हवा. एखादा शेतकरी कुटुंबातील तरुण उच्च शिक्षण घेत शहर गाठत असेल. तिथे मिळवलेल्या अनुभवाच्या साहाय्याने परदेश गाठता येताना पुन्हा शेतीकडे वळला म्हणजे ‘अधोगती’

काळ्या मातीवर प्रेम असणारे बंधु Read More »

शिष्यवृत्ती पावेना

एके दिवशी राजे पन्हाळ्याच्या मोहिमेवर असताना, नेताजी पालकर यांनी काही निवडक सैन्यांसोबत यायचे होते. परंतु जेव्हा नेताजी पन्हाळ्यावर पोहोचलो तेव्हा वेळ हाताबाहेर गेली होती, परिणामी राजे युद्ध हरले. राजांनी नेताजींना पत्र पाठवून कडक जाब विचारला, ‘समयासि कैसे पावला नाही?’ थोडक्यात काय वेळ ही फार महत्वाची असते. याच वेळेचं योग्य नियोजन केले नाही म्हणजे भविष्यातील गणिते

शिष्यवृत्ती पावेना Read More »

शिक्षणाला टाळे?

शाळा सुरू करण्यासाठी अनेक सुधारकांनी इतिहासाच्या पटीवर रक्ताच्या शाहीने लेखन केले आहे. मात्र त्याच शाळा आता बंद करण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळवा यासाठी वचने आणि भाषणे दिली जातात, तर दुसरीकडे मराठी भाषेच्या शाळा वाचवण्यासाठी आंदोलन करावी लागतात हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. या दुर्दैवाचं कारण आहे राज्य सरकारने २०पेक्षा कमी

शिक्षणाला टाळे? Read More »

आसावरी पर्यावरणासाठी

समाज सुधारक आणि पर्यावरण प्रेमी यांनी देशाच्या शाश्वत विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. समाजाला अधिकाधिक प्रगल्भ बनवणे हे समाजसुधारकाचे कार्य, तर पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील राहणे हा पर्यावरण प्रेमींचा ध्यास. या दोन बाजूंना एकत्र सामावून घेईल असा एक स्टार्टअप २०१८ मध्ये सुरू झाला. ‘पॅडकेअर लॅब‘ हे त्याचे नाव आणि त्याचे सह-संस्थापक आहेत आसावरी काणे. यांचा स्टार्टअप

आसावरी पर्यावरणासाठी Read More »

रिस्कप्रोचा अपूर्व प्रवास

आर्थिक गैरव्यवहार थांबवणारी अपूर्वा ‘इस लाश का मुंह तो अब डॉ. सालुंके ही खुलवायेगा’ हा डायलॉग आपण अनेकदा सोनी टीव्ही वरील सीआयडी या मालिकेत ऐकला असेल. थोडक्यात काय तर डॉ. साळुंके ही व्यक्ती मृत शरीराकडून देखील पुरावे मिळवण्याची क्षमता ठेवते. डॉ. साळुंके म्हणजे सीआयडी मधील न्यायवैदक अहवाल (फॉरेन्सिक रिपोर्ट) तयार करणारं पात्र. फॉरेन्सिक रिपोर्ट ही

रिस्कप्रोचा अपूर्व प्रवास Read More »

स्टार्टअपचा इनोव्हेटिव्ह मार्ग

भारत हा कृषीप्रधान देश मनाला जातो. असे जरी असले, तरी जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतकरी कुठेही दिसत नाही. यामागे अनेक कारणे आहेत. यातील एक कारण म्हणजे, तंत्रज्ञानाविषयी असणारे त्याचे अपुरे ज्ञान. आपला शेतकरी आजही त्याच पारंपरिक पद्धतीला चिटकून आहे. हेच कारण असावं देशातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक जिल्हा महाराष्ट्रात असतानाही, तोच कांदा त्याच शेतकऱ्यांना रडवतो. कांदा

स्टार्टअपचा इनोव्हेटिव्ह मार्ग Read More »